शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

दोन महिन्यांत ३६ घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:12 IST

३७ लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत १ जानेवारी ते १३ मार्चपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी ३६ ठिकाणी घरफोड्या करत ३७ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरला. घरफोडीच्या सर्वाधिक १३ घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. एप्रिलमध्ये शाळांना सुटी लागल्यानंतर अनेक नागरिक बाहेरगावी जातात. या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यातच यंदा निवडणूक असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कल्याण-डोंबिवली परिसरांत घरफोड्यांबरोबर, रस्त्यात अडवून लूटमार, दुचाकीचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत नागरिक गावी अथवा पर्यटनाला जातात. अशा वेळी चोरटे अनेक दिवस बंद असलेली घरे टार्गेट करतात. अनेकदा घरमालक घरी परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. सुटीच्या काळातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धाकधूक असते. त्यामुळे अनेकदा पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होते.मात्र, चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आम्ही जनजागृती करत आहे. सुटीच्या काळात बाहेर जाताना नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे. गृहसंकुलातील सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सूचित करावे. घरातील सोने, किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी केल्या आहेत.

टॅग्स :theftचोरी