शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन महिन्यांत ३६ घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:12 IST

३७ लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत १ जानेवारी ते १३ मार्चपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी ३६ ठिकाणी घरफोड्या करत ३७ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरला. घरफोडीच्या सर्वाधिक १३ घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. एप्रिलमध्ये शाळांना सुटी लागल्यानंतर अनेक नागरिक बाहेरगावी जातात. या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यातच यंदा निवडणूक असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कल्याण-डोंबिवली परिसरांत घरफोड्यांबरोबर, रस्त्यात अडवून लूटमार, दुचाकीचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत नागरिक गावी अथवा पर्यटनाला जातात. अशा वेळी चोरटे अनेक दिवस बंद असलेली घरे टार्गेट करतात. अनेकदा घरमालक घरी परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. सुटीच्या काळातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धाकधूक असते. त्यामुळे अनेकदा पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होते.मात्र, चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आम्ही जनजागृती करत आहे. सुटीच्या काळात बाहेर जाताना नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे. गृहसंकुलातील सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सूचित करावे. घरातील सोने, किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी केल्या आहेत.

टॅग्स :theftचोरी