शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

स्वातंत्र्यदिनी जंगलात वाट चुकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात काढले शोधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:34 PM

मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या चौघांना आदिवासी बांधवांनी रातोरात शोधून काढले

जयंत धुळपकाेंढाणे, दि. 16 -  मंगळावारी स्वातंत्र्य दिनी कजर्त तालुक्यांतील कोंढाणो येथे निसर्ग भ्रमंतीकरीता गेलेल्या आणि सूर्यास्ता नंतर काेंढाणे जंगलात वाट चूकलेल्या मुंबईतील बोरिवली येथील स्वप्नील मगदूम(24), मिश्वाल सॅलियन(24), ज्योती पळसमकर(20), ज्यूली डिसोझा(22) या चौघा ट्रेकर्सना, रातोरात उंबरवाडी मधील आदिवासी बांधव एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा यांनी चार तासात शोधून काढून कजर्त पोलीसांना मोठे सहकार्य केले आहे.     मंगळवारी रात्री 9.45 वाजता वाट चूकलेल्या या चौघांपैकी स्वप्नील कदम यांने  कर्जत पोलीस ठाण्यात फोन करुन, मी व माझ्या सोबतचे एक मित्न व दोन मैत्रिणी काेंढाणे येथील जंगलात वाट चुकले असून, जंगलात भरकटलो आहेत ,अशी माहिती दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी, प्रसंगाचे गांभिर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राह्ण्याचा सल्ला दिला. स्वप्नील यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्यावेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी जवळ धबधब्या असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोडाणो गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्याबाबत काय काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली.         रात्नीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणो अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोढाणो गावांतील स्थानिक आदिवासी बंधूंची मदत घेवून कर्जत पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एम.बी. शिंदे, पोलीस शिपाई एस.एस.सहाणो, महिला पोलीस कर्मचारी ए.एस.जाधव व सहा फौजदार बजरंग मुसळे असे सरकारी जीपसह रवाना झाले. काेंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधु हिरू पीटकर, वाळकु कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात अंधारात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत मेहनतीने व मोठ्या धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करुन, या चौघां र्पयत पोहोचण्यात या पथकास यश आले. आणि  स्वप्नील मगदूम, मिश्वाल सॅलियन, ज्योती पळसमकर, ज्यूली डिसोझा या चौघांना जंगलातून गावांत सुखरुप आणण्यात यश मिळविले आहे.    अपरिचित जंगल भागात निसर्ग पर्यटनाकरिता जावून जीवावर आढावून घेण्याचा प्रसंग रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दुस:यांदा घडला असून, केवळ पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहयोगामुळे प्राण वाचले आहेत.