शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:38 IST

एसटी कर्मचारी गेल्या १३ दिवसापासून संप करत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे.

ठाणे:एसटी कर्मचारी गेल्या १३ दिवसापासून संप करत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे. प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत तर काही प्रवासी हे गावावरून आले आहेत. एसटी वाहतूक बंद असल्याने व त्याला शहरातील इतर माहिती नसल्याने त्यामुळे त्यांची देखील फरफट होत आहे. दिवाळीच्या काळात हा संप पुकारल्याने एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. 

जा प्रवाशांनी तिकिटाचे ऑनलाइन नोंदणी केली होती, त्या प्रवाशांना पूर्वसूचना न दिल्याने ते प्रवासी देखील बस डेपो परिसरात फेर्‍या मारताना दिसत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलनिकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दोन दिवसांपासून कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या संपात महाराष्ट्रातील सर्व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले. कोर्टाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये. अन्यथा कारवाई करावी लागेल, असेही परब यांनी म्हटले. दिवाळीच्या काळात संप असल्याने प्रवाशांना याचा मोठा  फटका बसला आहे. त्यामुळे हा संप कधी संपला आणि प्रवाशांची वाहतूक कधी सुरळीत होईल याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष आहे. 

टॅग्स :state transportएसटीthaneठाणेST Strikeएसटी संप