शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस उगारणार कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:21 IST

जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे रिक्षा कशाही प्रकारे उभ्या करणे अशा वेगवेगळया प्रकारे बेशिस्तीचे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे पोलीस उपायुक्तांनी दिला इशारारिक्षा संघटनांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे रिक्षा कशाही प्रकारे उभ्या करणे अशा वेगवेगळया प्रकारे बेशिस्तीचे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. सोमवारी घेतलेल्या रिक्षा संघटनांच्या बैठकीमध्ये उपायुक्तांनी हा इशारा दिला.ठाणे वाहतुक नियंत्रण शाखेच्या पुढाकारातून २० आॅक्टोंबर २०२१ रोजी पासून वाहतूक शाखेसह ठाणे नगर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त कारवाईतून नियमभंग करणाºया रिक्षा चालकांवर नागरिकांच्या सुखद आणि जलद प्रवासासाठी कारवाईची ही मोहीम राबविली जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक पश्चिमेकडील परिसरात रिक्षा चालक हे बेशिस्त पध्दतीने रिक्षा उभ्या करु न प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे त्या परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी येतात. अनेक रिक्षा चालक हे जादा प्रवासी भरणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे, गणवेश न घालणे, बॅच न वापरणे असे अनेक नियमभंग करीत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळेच कारवाईची ही मोहीम सुरु करण्यापूर्वी १८ आॅक्टोबर रोजी रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाहतूक शाखेच्या उपायुक्तांच्या कार्यालयात रिक्षा संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. यामध्ये ठाण्यातील विविध भागातील रिक्षा युनियनचे २२ पदाधिकारी उपस्थित होते. नियमाप्रमाणे सर्व रिक्षा चालकांनी लायसन्स, परिमट, बॅच वापरणे सक्तीचे असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.रिक्षा चालकांसाठी पांढरा गणवेश शिवण्यासाठी ३० आॅक्टोंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर १ नोव्हेंबर पासून मात्र गणवेशाचीही कारवाई केली जाणार आहे. इतर नियमभंगाबाबत २० आॅक्टोंबरपासून कडक कारवाई केली जाणार असल्याचे या बैठकीमध्ये उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

‘‘नागरीकांनीही रिक्षामध्ये प्रवास करण्यापूर्वी रांगेत उभे राहून प्रवासाला सुरुवात करावी. नियमबाहय जादा प्रवासी असलेल्या रिक्षामध्ये बसू नये. जादा भाडे आकारणी केल्यास वाहतुक शाखेकडे तक्रार करावी.बाळासाहेब पाटील,पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस