शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पत्रीपुलावरील वाहतूक ऐन गणेशोत्सवात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:47 IST

१९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

कल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पत्रीपूल पाडल्यानंतर तेथे नवीन पूल उभारण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाचा गर्डर ठेवण्यासाठी पत्रीपुलाशेजारील पुलावर भली मोठी क्रेन ठेवून काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ आॅगस्टदरम्यान, म्हणजे ऐन गणेशोत्सवात सहा दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.नवीन पुलाच्या कामामुळे कल्याण-शीळकडे पत्रीपूलमार्गे ये-जा करण्यासाठी कल्याण-भिवंडी बायपास सर्कलनजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद असणार आहे. वाहनांनी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छीत स्थळी जावे. कल्याण शहरातून कल्याण-शीळमार्गे पत्रीपुलावरून वाहतूक करणाऱ्यांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून आनंद दिघे पुलाकडे जाऊन इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.>पूर्व-पश्चिमेला सूचकनाक्याहून जाता येणारकल्याण-नगर रोडवरून पत्रीपुलाकडे जाणाºया वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंदी असेल. ही वाहने वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावरून इच्छीत जातील. कल्याण-शीळफाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचनाका येथे प्रवेश बंदी केली जाणार आहे.कल्याण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना सात दिवस अमलात राहणार आहे.