शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दहिसर चेकनाका येथे दुसऱ्या दिवशीही वाहतुक कोंडी कायम; मुंबई पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 21:03 IST

१ जूनपासून कोरोना नियम शिथिल केले असले तरी दहिसर चेकनाका येथे मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. 

मीरारोड - शासनाने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्या मुळे निर्बंधात सुद्धा शिथिलता आणल्याने विविध कामा निमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढून दहिसर चेकनाका येथे मुंबईला जाण्यासाठी वाहनांची लांबच लांब रांग लागत आहे. ह्यामुळे लोकांना काही तास वाहन कोंडीत अडकून पडावे लागत असून बुधवारी सुद्धा परिस्थिती कायम होती . त्यातच  बेजबाबदार वाहन चालक वेडीवाकडी नियमबाह्यपणे वाहने दमटवत असल्याने वाहन कोंडीत प्रचंड भर पडून कोंडी काढणे जिकरीचे ठरत आहे. 

१ जूनपासून कोरोना नियम शिथिल केले असले तरी दहिसर चेकनाका येथे मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.  विनाकारण बाहेर पडलेल्या लोकांना आळा घालण्यासह बाहेरून येणाऱ्यांची चौकशी केली जात असल्याने मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत . यात रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडत आहेत . आधीच कोंडी त्यात रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी मीरा भाईंदरचे वाहतूक पोलीस , वॉर्डन यांची चांगलीच दमछाक होत आहे . तर लोक सुद्धा तास न तास वाहनात अडकून पडत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरTrafficवाहतूक कोंडी