शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वाहतूक कोंडीचा ९०० परीक्षार्थ्यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 03:16 IST

पूर्वेतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली.

डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या ९०० परीक्षार्थ्यांना वाहतूककोंडीचा फटका बसला. या शाळेच्या बहुतांशी मार्गावरील विद्यार्थी ठिकठिकाणच्या बसथांब्यांवर ताटकळले. परिणामी, दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणारी परीक्षा दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाली.सकाळच्या सत्रानंतर येणाऱ्या बस वेळेत न आल्याने ही समस्या उद्भवली. प्रत्येक दिवशी दोन पेपर घेण्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्या पेपरनंतर दुसºया पेपरची सुरुवातही वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने झाली. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचे परीक्षेचे नियोजन सपशेल कोलमडले. दुसरा पेपरही वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने संपल्याने विद्यार्थ्यांना घरी परतण्यासही विलंब झाला. त्यामुळे पालकांमध्यही गोंधळाचे वातावरण झाले. गेल्या काही दिवसांपासून रोजच स्कूलबसना वाहतूककोंडीमुळे विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनाने दिले.