शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भिवंडीत मार्गावरील अपघाताने तीघांचा मृत्यु दोघांच्या बाराती ऐवजी निघाले जनाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:57 IST

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीनही कुटूंबात व परिसरांत शोककळा पसरली आहे.असद हुसेन मिर्झा (२३ रा.बंगालपुरा ),सोहिद अख्तर अन्सारी (२० रा गुलज़ार नगर), ...

ठळक मुद्देतालुक्यातील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्युबंगालपूरा येथील मृत असद मिर्झा याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता.अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीनही कुटूंबात व परिसरांत शोककळा पसरली आहे.असद हुसेन मिर्झा (२३ रा.बंगालपुरा ),सोहिद अख्तर अन्सारी (२० रा गुलज़ार नगर), समीर फारु क अन्सारी (२०रा. औरंगाबाद)अशी तीन तरूणांची नांवे आहेत.काल रात्री औरंगाबाद येथुन आलेल्या समीर सोबत लग्नाची पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडारोड वरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.मध्यरात्री नंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला ठोकर दिली.त्यामुळे दोघांचा जागेवर मृत्यु झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला.त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.या घटनेत मृत झालेला असद मिर्झा हा शहरातील बंगालपूरा येथे रहाणारा असुन त्याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता. त्यासाठी त्यांच्या लग्नाची तयारी कुटूंबायांत सुरू होती.त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या कुटूंबीयांना व परिसरांतील लोकांना दोघांच्या बाराती काढण्या ऐवजी त्यांचे जनाजे काढावे लागले. त्यामुळे बंगालपूरा व गुलजारनगर परिसरांत शोककळा पसरली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात