शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तीन ठार, एक वर्षाचा मुलगा सुखरूप; शहापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:26 IST

वेगावर नियंत्रण न आल्याने अपघात  प्राथमिक अंदाज.

कसारा/ भातसानगर - शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील भातसा धरणाकडे जाणाऱ्या उताऱ्यावरी खिंडीत आज सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुचाकीवरील एक वर्षाच्या मुलगा मात्र सुखरूप आहे.

तालुक्यातील सारंगपूरी गावाजवळील भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबीचा पाडा येथील सोमनाथ दत्तू वाख आपल्या मुलगा व पत्नीसह सासुरवाडीस गेला होता आज सकाळी तो आपली पत्नी मुलगा व मेहुणा यांच्या समवेत भातसा नगर साजीवली मार्गाने भातसा नगर धरणाच्या उतारावरील हनुमान मंदिराच्या पुढील खिंडीत दुचाकी वहानाचा वेग न आवरल्याने वा दुचाकीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात सोमनाथ दत्तू वाख ( 35),जिजा सोमनाथ वाख (25),राजू काळू मांगे (रा.विंचूपाडा )यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे हे तिघेही अस्तव्यस्त अवस्थेत इतरत्र फेकले गेले होते .मात्र याच दुचाकीवरील स्वप्नील सोमनाथ वाख हा एक वर्षाचा मुलगा मात्र सुखरुप आहे.त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थनिकांच्या मदतीने हे मृत देह बाहेर काढण्यात येऊन ते शल्यचिकित्से साठी उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे पाठविण्यात आले असून खर्डी पोलिसांत अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दुचाकीवरील एक वर्षाच्या स्वप्नील नावाच्या लहानमुलाच्या रडण्याने आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांनी येथील सरपंच बाळू वेगळे यांना देताच त्यांनी खर्डी पोलिसांना या घटनेची  माहिती दिली हा अपघात अति वेगाने दुचाकी कंट्रोल मध्ये न आल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिशय घातक आशा वळणाच्या उतारावर आता पर्यंत भातसा धरणाचे काम सुरू झाल्यापासून आता पर्यंत अपघात झाले असून अनेक जण जीवनास मुकले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात