शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

निर्बंध हटले तरी यंदा फटाकेविक्री थंडावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:53 IST

बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.

बदलापूर : यंदा बदलापूरमध्ये फटाकेविक्रीला उतरती कळा लागल्याचे जाणवत आहे. बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत बदलापूरमध्ये फटाकेविक्रिसाठी परवानगी दिली जात होती. मात्र, गेल्या वर्षी याचे प्रमाण ५० होते. तर, यंदा केवळ ३३ जणांनी परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती आर.बी. पाटील यांनी दिली. सर्वाेच्च न्यायालयाने फटाक्यांबाबतीत लादलेली विविध बंधने तसेच नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत होणारी जागरूकता आणि बदलापूर शहरापासून फटाकेविक्री केंद्र उल्हास नदी चौपाटीवर नेल्याने या साऱ्याचा परिणाम म्हणून बदलापूरमधील किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी या व्यवसायातून आपले अंग काढून घेतले आहे. त्यामुळे बदलापूरमधील फटाकेविक्री व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीही उल्हास नदी येथे फटाकेविक्री केंद्रातील अनेक विक्रेत्यांचे फटाके विकले न गेल्यामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा अनेक किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी फटाकेविक्रिसाठी अर्ज केलेला नाही.

टॅग्स :Diwaliदिवाळीbadlapurबदलापूर