शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दंगली घडल्यास सत्ताधारी राहतील जबाबदार: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:16 IST

शहरात अनधिकृत बांधकामे वाढायला लागली आहेत, ते थांबविण्याचा प्रयत्न करा

ठाणे : राज्यात दंगली घडल्यास त्याला सत्ताधारी पक्षातील काही नेते जबाबदार असतील, असा आराेप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात गुरुवारी केला. ठाणे पालिकेतील काही अधिकारी हे पैसे वसुलीसाठी गँगवॉर घडवत असल्याचा आराेपही आव्हाड यांनी केला. आयुक्तांनी हे सहन करू नये, अन्यथा तुमच्याच अंगावर हा डाग येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. आव्हाड यांनी ठाणे पालिका मुख्यालयाला  भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला. 

शहरात अनधिकृत बांधकामे वाढायला लागली आहेत, ते थांबविण्याचा प्रयत्न करा. यासाठी कशाला जनता दरबार हवा, असा टोलाही आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. गेली ३० वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने जनसंवाद आणि जनता दरबारावरही त्यांनी सडकून टीका केली. ठाणे शहरात कचरा उचलला जातोय का? या शहराला पाणीच नाहीये या समस्या तर सोडवा, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी इतिहासाबद्दल केलेल्या विधानाबद्दल  ते म्हणाले, त्यांना महाराष्ट्र पेटवायचाच आहे. आग लावायची आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे