शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बंद घरात आढळले कुटुंबातील तिघांचे मृतदेह; वाड्यात खळबळ; हत्याकांडाची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 08:57 IST

बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला.  घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका बंद घरात तीन मृतदेह आढळून आले असून, या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, या हत्या की आत्महत्या, याबाबतचे गूढ वाढले असून, वाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत. मुकुंद बेचलदास राठोड (वय ७०), पत्नी कांचन मुकुंद राठोड (वय ६९) व मुलगी संगीता मुकुंद राठोड (५१) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

नेहरोली येथील बोंद्रे आळीत मुकुंद बेचलदास राठोड (७०) यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती. या इमारतीत भाडेकरूसह ते स्वतः पत्नी आणि मुलीसमवेत राहत होते. त्यांची दोन मुले सध्या मुंबईत राहतात. आठ दिवसांपासून वडील, आई व बहिणीचा संपर्क न झाल्याने राठोड यांचा मुलगा सुहास शुक्रवारी दुपारी नेहरोली येथे आला. तेव्हा हा प्रकार उघड झाला. वाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच,  बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला.  घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती. एकूण परिस्थिती पाहून हे तिहेरी हत्याकांड असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

या आत्महत्या की हत्या आहेत, याबाबतचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या संदर्भात वाड्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, मी बंदोबस्तासाठी पालघर येथे होतो. आता तिथे गेल्यानंतर मी अधिक माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी