शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

यंत्राद्वारे भात लागवडीसाठी ठाणे जिल्हा सज्ज

By admin | Updated: June 8, 2015 04:44 IST

यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेभात हे खरीप हंगामातील कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरातील चिखलात पारंपारिक पद्धतीने भातपिकाचे रोपण मजुरांकडून केले जाते. पण, यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात या खरीप हंगामात पहिल्यांदा यंत्राद्वारे भाताची लागवड केली जाणार आहे. यासाठी शहापूर व भिवंडी तालुक्यांची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील या दोन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर भातरोवणी यंत्राद्वारे लागवड केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाखाली १० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. एका यंत्राच्या खरेदीसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे. यानुसार, सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या या यंत्रांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेची मदत घेतल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले. मजुरांऐवजी ‘भातरोवणी’ यंत्राद्वारे या वर्षापासून भात लागवडीला प्रारंभ होणार आहे. याआधी केवळ आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत या यंत्राद्वारे लागवड केली जात असे. पण, आता राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर या यंत्रांची खरेदी करून दिली आहे.