शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

ठाणे जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक सहा हजार ७७ कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 21:36 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सहा हजार ७७ इतकी चालू वर्षभरातील विक्रमी रु ग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. याशिवाय, रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचिंता आणखी वाढली १७ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सहा हजार ७७ इतकी चालू वर्षभरातील विक्रमी रु ग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. याशिवाय, रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता तीन लाख ३८ हजार ७४३ रु ग्णांची नोंद झाली असून, मृतांची संख्या सहा हजार ५६१ इतकी नोंदली गेली आहे.ठाणे शहरात एक हजार ७०१ रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्णसंख्या आता ८३ हजार ८२६ च्या घरात गेली आहे. पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ४६६ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ६९३ रु ग्णांची वाढ झाली. तर तिघांच्या मृत्यूमुळे ८४ हजार ११६ रु ग्ण बाधित असून, एक हजार २६९ मृत्यूंची नोंंद झाली आहे.उल्हासनगरमध्ये १५९ रु ग्ण आढळले. एकाच्या मृत्युमुळे येथील बाधितांची संख्या १४ हजार ५७२ तर मृतांची संख्या ३८१ झाली आहे. भिवंडीमध्ये १०४ बाधित आढळले. शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल याठिकाणी एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या आठ हजार ९२ असून, मृतांची संख्या ३६३ कायम आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ३४०रु ग्ण आढळले असून पाच मृत्यू आहेत. या शहरात बाधितांची संख्या ३१ हजार ९९५ असून, मृतांची संख्या ८३८ वर गेली आहे.अंबरनाथमध्ये २०३ रु ग्ण रविवारी आढळले. सुदैवाने एकही मृत्यू नाही. येथे बाधित ११ हजार ५१६ असून मृत्यू ३२० कायम आहेत. बदलापूरमध्ये २८६ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १३ हजार १६८ झाले असून, एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये तब्बल १५०रु ग्णांची वाढ झाली असून सुदैवाने एकही मृत्यु नाही. आता बाधित २१ हजार ३५४ आणि आतापर्यंत ६१० मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस