शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के मिमी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:41 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्केदुष्काळापासून जिल्ह्याचा बचावपण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४९८.५८ मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी,अशी नोंद घेतली आहे.जिल्ह्याभरात यंदा १०२.०३ टक्के पाऊस पडला. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या दिवसापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. धरण साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस पडण्याची गरज आहे. अन्यथा संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २२ हजार २६३.२० मिमी पाऊस पडला होता. यंदा तो १७ हजार ४९८.५० मिमी पडला. सुमारे ६८०.६७ मिमी पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडला आहे. आतापर्यंत सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद यंदा जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामुळे धरण साठा ही कमी झाला आहे. याशिवाय शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाणी साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस न पडल्यास संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस