शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के मिमी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:41 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्केदुष्काळापासून जिल्ह्याचा बचावपण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४९८.५८ मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी,अशी नोंद घेतली आहे.जिल्ह्याभरात यंदा १०२.०३ टक्के पाऊस पडला. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या दिवसापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. धरण साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस पडण्याची गरज आहे. अन्यथा संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २२ हजार २६३.२० मिमी पाऊस पडला होता. यंदा तो १७ हजार ४९८.५० मिमी पडला. सुमारे ६८०.६७ मिमी पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडला आहे. आतापर्यंत सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद यंदा जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामुळे धरण साठा ही कमी झाला आहे. याशिवाय शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाणी साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस न पडल्यास संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस