शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के मिमी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:41 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्केदुष्काळापासून जिल्ह्याचा बचावपण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४९८.५८ मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी,अशी नोंद घेतली आहे.जिल्ह्याभरात यंदा १०२.०३ टक्के पाऊस पडला. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या दिवसापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. धरण साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस पडण्याची गरज आहे. अन्यथा संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यात ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पण जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण सरासरी १०२ टक्के असल्यामुळे दुष्काळापासून जिल्ह्याचा बचाव झाला आहे. पण मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी पडल्याचे निदर्शनात आले. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २२ हजार २६३.२० मिमी पाऊस पडला होता. यंदा तो १७ हजार ४९८.५० मिमी पडला. सुमारे ६८०.६७ मिमी पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडला आहे. आतापर्यंत सरासरी दोन हजार ४९९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद यंदा जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामुळे धरण साठा ही कमी झाला आहे. याशिवाय शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाणी साठाही कमी झाला आहे. अल्पावधीत पाऊस न पडल्यास संभाव्य पाणी टंचाईची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस