शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीच्या १३ जागांसह सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!

By सुरेश लोखंडे | Updated: May 13, 2023 18:03 IST

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ११ ग्राम पंचायतींच्या २५ जागांसाठी व एका ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची पाेटनिवडणूक घाेषीत झालेली आहे. १८ मे राेजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.  मात्र एका सरपंच पदासाठी अर्ज दाखल झालेली नाही. तर सदस्यांच्या १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाही.  सहा जागा बिनविराेध आलेल्या आहेत. तर उर्वरीत चार ग्राम पंचायतींच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे. याशिवाय शहापूरच्या आठ जागा, कल्याणमधील तीन आणि अंबरनाथच्या दाेन जागांसाठी ही निवडणूक हाेईल. पण या २५ जागांपैकी १३ जागांसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. सहा जागां बिनविराेध आलेल्या आहेत. तर आता फक्त चार ग्राम पंचायतींच्या केवळ सहा जागांसाठी मतदान हाेणार आहे.

बिनविराेध निवडून आलेल्यांमध्ये भिवंडीच्या बाेरीवली ग्राम पंचायतीसाठी बिनिश सुसे या महिला विजयी झाल्या आहेत. तर दापाेडे येथील सुगंधा पाटील, श्वता पाटील बिनविराेध विजयी झाल्या. वळ येथील रविता पाटील ह्यांच्यासह सचिन पाटील विजयी झाले आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत