शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीच्या १३ जागांसह सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!

By सुरेश लोखंडे | Updated: May 13, 2023 18:03 IST

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ११ ग्राम पंचायतींच्या २५ जागांसाठी व एका ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची पाेटनिवडणूक घाेषीत झालेली आहे. १८ मे राेजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.  मात्र एका सरपंच पदासाठी अर्ज दाखल झालेली नाही. तर सदस्यांच्या १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाही.  सहा जागा बिनविराेध आलेल्या आहेत. तर उर्वरीत चार ग्राम पंचायतींच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे. याशिवाय शहापूरच्या आठ जागा, कल्याणमधील तीन आणि अंबरनाथच्या दाेन जागांसाठी ही निवडणूक हाेईल. पण या २५ जागांपैकी १३ जागांसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. सहा जागां बिनविराेध आलेल्या आहेत. तर आता फक्त चार ग्राम पंचायतींच्या केवळ सहा जागांसाठी मतदान हाेणार आहे.

बिनविराेध निवडून आलेल्यांमध्ये भिवंडीच्या बाेरीवली ग्राम पंचायतीसाठी बिनिश सुसे या महिला विजयी झाल्या आहेत. तर दापाेडे येथील सुगंधा पाटील, श्वता पाटील बिनविराेध विजयी झाल्या. वळ येथील रविता पाटील ह्यांच्यासह सचिन पाटील विजयी झाले आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत