शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूरग्रस्तांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन ट्रक घरोपयोगी- शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:53 IST

या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले.

ठळक मुद्दे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधलकी जपलीतीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे जनावरांसाठीचे १५ टन पशू खाद्य

ठाणे : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन नैसर्गिक संकट ओढावले आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधलकी जपत, येथील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीचे १५ टन पशू खाद्य आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरणारे साहित्याचे दोन ट्रक घेऊनत जात असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.        या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले. एवढेच नव्हे बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ, मुख्यकार्यकारी अधिकारी आदी देखील या साहित्य वाटपासाठी कोल्हापूर व सांगलीला गेले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी, धनगांव, भिलवडी व अंकलखोप या पूरग्रस्त भागातील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी १५ टन पशूखाद्याचे वाटप स्वत: टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, संचालिका दिनकर मॅडम, रेखा पष्टे यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर आदी संचालक व अधिकारी साहित्य वाटप करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेbankबँक