शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकार्यांना मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य हवे !    

By सुरेश लोखंडे | Updated: September 18, 2023 19:28 IST

जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे.

ठाणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण सुरु आहे. या केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाच्या कामासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना आज केले.

 जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कोकण विभाग पदवीधर मतदार नोंदणी आदींची माहिती देण्यासाठी ही बैठक आज पार पडली. यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, रेवती गायकर, शीतल देशमुख, तहसिलदार वृषाली पाटील यांच्यासह शिवसेना,भारतीय जनता पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणीसंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठकांना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे. मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी या प्रतिनिधींकडून केली.

 जिल्ह्यात एकूण ६३ लाख ४३ हजार ८०६ मतदार आहे. यामध्ये ३४ लाख ३२ हजार ८८१ पुरुष व २९ लाख नऊ हजार ८२८ स्त्री मतदार आणि १०९७ तृतीयपंथीय मतदार आहेत. मतदारयादीमध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळेजिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मतदारसंख्येनुसार एक हजार ५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची संख्या १०२ झाली आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात तळमजला सोडून पहिला, दुसरा व तिसऱ्या मजल्यावर एकूण २५१ मतदान केंद्रे आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्याबाबतची खात्री करण्याचे निर्देश सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.