शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पोलिसांकरवी वाघबीळ ग्रामस्थांवर दबाव; आव्हाडांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:21 IST

रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

ठाणे : वाघबीळ गावातील रहिवाशांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना पिटाळून लावल्यानंतर त्याठिकाणी ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असून सरकारने पोलिसांकरवी येथील रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.मंगळवारी वाघबीळ गावात विचारे यांची रॅली गेली होती. परंतु, रहिवाशांनी त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर, गुरुवारी कोपरीच्या रहिवाशांनीही त्यांना पिटाळल्याचा आरोप आव्हाडांनी केला. ही केवळ सुरुवात आहे. या मंडळींनी समाजकारण न करता केवळ राजकारण करून स्थानिकांचे नुकसान केले. त्यांच्या जमिनी हडप करून विकासकामे केली जात आहेत. त्याठिकाणी रोजगार निर्मिती होत असताना शिवसेना आपल्या घरच्यांना, मित्रांनाच ती कामे देत आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारी आणखी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.हे केवळ जातीचे राजकारण नसून हा रहिवाशांनी केलेला उद्रेक असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून दबाव आणून त्या गावात पोलीस बंदोबस्त लावल्याचा आरोप त्यांनी केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसेना विसरली आहे. ती राजकारणातून केवळ व्यापार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड