शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

पोलिसांकरवी वाघबीळ ग्रामस्थांवर दबाव; आव्हाडांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:21 IST

रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

ठाणे : वाघबीळ गावातील रहिवाशांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना पिटाळून लावल्यानंतर त्याठिकाणी ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असून सरकारने पोलिसांकरवी येथील रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.मंगळवारी वाघबीळ गावात विचारे यांची रॅली गेली होती. परंतु, रहिवाशांनी त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर, गुरुवारी कोपरीच्या रहिवाशांनीही त्यांना पिटाळल्याचा आरोप आव्हाडांनी केला. ही केवळ सुरुवात आहे. या मंडळींनी समाजकारण न करता केवळ राजकारण करून स्थानिकांचे नुकसान केले. त्यांच्या जमिनी हडप करून विकासकामे केली जात आहेत. त्याठिकाणी रोजगार निर्मिती होत असताना शिवसेना आपल्या घरच्यांना, मित्रांनाच ती कामे देत आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारी आणखी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.हे केवळ जातीचे राजकारण नसून हा रहिवाशांनी केलेला उद्रेक असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून दबाव आणून त्या गावात पोलीस बंदोबस्त लावल्याचा आरोप त्यांनी केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसेना विसरली आहे. ती राजकारणातून केवळ व्यापार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड