शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकरवी वाघबीळ ग्रामस्थांवर दबाव; आव्हाडांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 02:21 IST

रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

ठाणे : वाघबीळ गावातील रहिवाशांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना पिटाळून लावल्यानंतर त्याठिकाणी ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असून सरकारने पोलिसांकरवी येथील रहिवाशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.मंगळवारी वाघबीळ गावात विचारे यांची रॅली गेली होती. परंतु, रहिवाशांनी त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर, गुरुवारी कोपरीच्या रहिवाशांनीही त्यांना पिटाळल्याचा आरोप आव्हाडांनी केला. ही केवळ सुरुवात आहे. या मंडळींनी समाजकारण न करता केवळ राजकारण करून स्थानिकांचे नुकसान केले. त्यांच्या जमिनी हडप करून विकासकामे केली जात आहेत. त्याठिकाणी रोजगार निर्मिती होत असताना शिवसेना आपल्या घरच्यांना, मित्रांनाच ती कामे देत आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारी आणखी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.हे केवळ जातीचे राजकारण नसून हा रहिवाशांनी केलेला उद्रेक असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून दबाव आणून त्या गावात पोलीस बंदोबस्त लावल्याचा आरोप त्यांनी केला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसेना विसरली आहे. ती राजकारणातून केवळ व्यापार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड