शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

क्वॉरंटाइन कक्षात तबलिगींचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:03 IST

भिवंडीतील प्रकार : पोलिसांकडे मागितले संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या मदतीने या सर्वांना भिवंडी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, तेथे तबलिगींचा गोंधळ सुरू आहे. ते एकत्र येत असल्याची तक्रार त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने त्यांना आवरण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी होऊन परतलेल्या नागरिकांचा सर्वत्र शोध सुरू आहे. दिल्ली येथे कार्यक्रमानिमित्त जमलेले तबलिगी परदेशातून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच, आदेश न पाळल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भिवंडीतील गोवा नाका येथील टाटा क्वारटाइन सेंटरमध्ये ५४ तबलिगी असून तेथे त्यांचा गोंधळ सुरूच आहे. दररोज लागणाºया वस्तू त्यांना पुरविल्या असल्या तरीही हे सर्वजण एकत्र येत गोंधळ घालत नियमाचे उल्लंघन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार त्यांना सूचना देऊनही ते वेगळे राहत नसून उलट अरेरावी करतात. त्यामुळे, पालिका प्रशासनाकडून पोलीस उपायुक्तांना तबलिगींच्या गोंधळाला आवर घालण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस