शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि एसटीपी प्लांट, अशा दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शहरांना हगणदरी २ प्लसचे प्रमाणमिळते. महापालिकेच्या हद्दीत या दोन्ही सुविधा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ काही टक्के रक्कम सरकारकडून मिळणार होती. तर, उर्वरित रक्कम महापालिकेने उभारणे अपेक्षित होते. महापालिकेने या अभियानांतर्गत कचरा उचलणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. तसेच ६० कोटी रुपये उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प उभारणे, शास्त्रोक्त पद्धतीने आधारवाडी डम्पिंग बंद करणे, यावर खर्च करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियान महापालिका हद्दीत २०१४ पासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांत महापालिकेस केवळ हगणदरीमुक्तीचे प्लस वनचे प्रमाणपत्र मिळाले होते. एका वर्षात महापालिकेस कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. दरवर्षी केंद्र सरकारचे पथक पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेते. महापालिकेने झोपडपट्टी परिसरातील ८३ सार्वजनिक शौचालये व रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणची २० सार्वजनिक शौचालये सुस्थितीत असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यापैकी २६ सार्वजनिक शौचालयेही ही उत्कृष्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, पथकाच्या पाहणीनंतर २६ सार्वजनिक शौचालयांपैकी २१ अस्वच्छ आढळली नाहीत. तसेच वाईट स्थितीतही नव्हती.एक सार्वजनिक शौचालय अत्यंत चांगले आढळून आले. तर पाच सार्वजनिक शौचालये अत्यंत स्वच्छ दिसून आली. उर्वरित १७ शौचालयेही चांगल्या स्थितीत आढळून आली. त्याचबरोबर आधारवाडी, बारावे, टिटवाळा आणि टिटवाळा पश्चिमेतील मलशुद्धीकरण केंद्रांची पथकाने पाहणी करून तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात आहे का, याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रक्रियेनंतर खाडी व नदीत सोडण्यात येणाºया पाण्यात बीओटी व सीओडीचे प्रमाण किती आहे, याचीही तपासणी केली. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे का, याचीही पाहणी केली.अशी केली पाहणीमहापालिका हद्दीत साडेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली गेली.सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे की नाही. त्याचबरोबर कोणी उघड्यावर शौचास बसत नाही ना याचीही पाहणी पथकाने केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान