शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By नितीन पंडित | Updated: January 3, 2024 16:40 IST

कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.

भिवंडी : भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून रेवदंडा येथील कै.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीं मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या आपल्या स्वतःच्या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांसह अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून ठाणे ग्रामीण स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प नववर्षानिमित्त केला असल्याचे सांगत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हा पथदर्शी कार्यक्रम यशस्वी करून त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील २ लाख ६० ग्रामपंचायती व ६ लाख ४० हजार गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील गाव पातळी पासून स्वच्छता अभियाना राबविल्यास खऱ्या अर्थाने देश विकसित होण्यास हातभार लागणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील