शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By नितीन पंडित | Updated: January 3, 2024 16:40 IST

कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.

भिवंडी : भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून रेवदंडा येथील कै.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीं मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या आपल्या स्वतःच्या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांसह अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून ठाणे ग्रामीण स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प नववर्षानिमित्त केला असल्याचे सांगत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हा पथदर्शी कार्यक्रम यशस्वी करून त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील २ लाख ६० ग्रामपंचायती व ६ लाख ४० हजार गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील गाव पातळी पासून स्वच्छता अभियाना राबविल्यास खऱ्या अर्थाने देश विकसित होण्यास हातभार लागणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील