शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, १९ व्या मजल्यावरून घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:10 IST

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी: परीक्षेच्या ताणातून उचलले पाऊल

ठाणे : दहावीच्या परीक्षेच्या तणावातून ठाण्याच्या नीळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन ओम मनीष मिश्रा (१५) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरू होती. तो २६ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला होता. १९ व्या मजल्यावरील आपल्या घराच्या गॅलरीत तो उभा असताना आजचा विज्ञानाचा पेपर चांगला गेला नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या टर्मला मात्र मी चांगला अभ्यास करून पेपर देईल, असेही तो सांगत होता. नंतर वडिलांनी त्याची समजूत घालण्यापूर्वीच त्याने तणावातून आईवडिलांसमोरच १९   व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. खाली कोसळल्यानंतर त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिश्रा कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा अशाप्रकारे मृत पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेssc examदहावीexamपरीक्षा