शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गरजू विद्यार्थ्यांसाठी असाही ज्ञान 'जागर'; १,४६० विद्यार्थ्यांना दरमहा मोफत नेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:24 IST

Thane : संजय केळकर यांच्या जागर फाउंडेशन या संस्थेने ठाणे शहरातील इयत्ता १०वीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यापासून मोफत नेटपॅक योजना सुरू केली आहे.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन शालेय वर्ग सुरू झाले खरे, पण लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोबाइल नेट पॅकची समस्या भेडसावू लागली. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी गेले चार महिने ज्ञानह्यजागरह्ण ही मोफत नेटपॅक योजना यशस्वीपणे राबविली आहे. सुमारे एक हजार ४६० विद्यार्थ्यांना दरमहा ह्यमोफत नेटपॅकह्ण दिले जात आहे.संजय केळकर यांच्या जागर फाउंडेशन या संस्थेने ठाणे शहरातील इयत्ता १०वीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यापासून मोफत नेटपॅक योजना सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार-व्यवसाय बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचा तर रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.दरम्यान, ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, मात्र गरीब विद्यार्थ्यांपुढे इंटरनेट पॅकची समस्या उद्भवू लागली. त्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून मोफत नेटपॅक योजना सुरू केली. नेटपॅक मिळाल्यानंतर त्या मुलांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया पाहून योजनेचे फलित झाल्याचा आनंद वाटतो, असे केळकर यांनी सांगितले.विविध स्तरातून या अनोख्या योजनेचे कौतुक होत आहे. या योजनेचा लाभ १,४६० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, माजिवडा, कोपरी, मुंब्रा, कळवा, राबोडी, श्रीरंग सोसायटी, उथळसर, डॉ. आंबेडकर रोड, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी, चंदनवाडी, खोपट, टेंभीनाका अशा सर्वच भागातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.शाळा सुरू होईपर्यंत योजनाजोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाहीत, तोपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याची माहिती ह्यजागरह्णचे समन्वयक विनोद पितळे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण