शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

उपकेंद्रातील विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:29 IST

Education News : ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही.

ठाणे - मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील विधी आणि न्याय शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून गुणपत्रिकाच दिली नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नाहीत. या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत गुणपत्रिका न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला आहे.ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही. केवळ सूचनाफलकावर निकाल जाहीर केला जातो. मात्र, हा निकाल जाहीर करताना कोणाला एटीकेटी लागली आहे, याची नोंद केली जात नसल्याने पुन:तपासणीसाठी अनेक विद्यार्थ्यांकडून ९९९ रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण झाले असल्याचे समजते. यातून मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नसतो. उपकेंद्राच्या समन्वयक म्हणून राऊत नावाच्या एक अधिकारी आहेत. मात्र, त्यादेखील तेथे उपस्थित नसतात. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असूनही स्वतंत्र फॅकल्टीची निर्मिती न करता तात्पुरत्या कारभारावर हे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे चार वर्षांच्या परीक्षा देऊनही गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थी वकिलीची सनदही मिळवू शकले नसल्याचे खामकर यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांशी साधला संवादnविक्रम खामकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा पल्लवी जगताप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या बाळकुम येथील उपकेंद्राला भेट दिली. nयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता हा प्रकार उघडकीस आला. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनाही ही बाब सांगितलेली असून १५ दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिल्या नाही, तर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खामकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण