शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामीणमधील महाविद्यालयांत विद्यार्थी उपस्थिती 10 टक्केच; कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:15 IST

कोरोनाची भीती कायम : बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना फटका

स्नेहा पावसकरठाणे : राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. मात्र, या सगळ्या महाविद्यालयांत मिळून विद्यार्थ्यांची १० टक्केच उपस्थिती दिसते. आठवडा संपत आला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कायम असल्याचे जाणवते आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत होता हे लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू झाली. महापालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात  आला. 

ग्रामीण भागातील शाळा, महाविदयालये सुरू करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातही महापालिका, नगरपरिषदांचा भाग वगळता उर्वरित ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भातसानगर, कल्याणचा काही ग्रामीण भाग येथील मिळून सुमारे १४ ते १५ महाविद्यालये आहेत. ही जवळपास सर्वच महाविद्यालये सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची अवघी १० टक्के उपस्थिती होती.  महाविद्यालयात स`निटायझर, मास्कचा वापर बंधनकारक आहे. त्याचे विद्यार्थीही पालन करत आहे. मात्र गेल्या आठ दिवसात महाविद्यालयातील उपस्थिती वाढलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे