शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

18 गावे प्रकरणी राज्य सरकारचे सत्यप्रतिज्ञापत्र सादर, न्यायालयीन सुनावणी 10 सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:59 IST

सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले नाही. वेळ मागवून घेतली. पुन्हा २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने ३ सप्टेंबर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले

ठळक मुद्देमहापालिकेतून २७ गावे वेगळी करण्यात यावी अशी मागणी होती. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी हरकती सूचना मागविल्या. त्यावर सरकारचा अंतिम निकाल येणो बाकी असताना १८ गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नये

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्यात येऊ नये यासाठी तीन जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून सत्यप्रतिज्ञा पत्र न्यायालयास सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबर होणार आहे.

महापालिकेतून २७ गावे वेगळी करण्यात यावी अशी मागणी होती. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी हरकती सूचना मागविल्या. त्यावर सरकारचा अंतिम निकाल येणो बाकी असताना १८ गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, नगरसेविका सुनिता खंडागळे यांनी दाखल केली. या याचिकेवर २७ जुलै रोजी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने सरकारला सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे असे सूचित केले होते.

सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले नाही. वेळ मागवून घेतली. पुन्हा २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने ३ सप्टेंबर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितली. आत्ता या प्रकरणी १० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले आहे. त्याची एक प्रत याचिकाकर्ते पाटील यांना प्राप्त झालेली आहे. याचिकर्त्यांनी १८ गावे वगळण्याप्रकरणी राज्य सरकार, एमएमआरडीए, कोकण विभागीय आयुक्त, निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना पार्टी करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCourtन्यायालय