शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

18 गावे प्रकरणी राज्य सरकारचे सत्यप्रतिज्ञापत्र सादर, न्यायालयीन सुनावणी 10 सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:59 IST

सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले नाही. वेळ मागवून घेतली. पुन्हा २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने ३ सप्टेंबर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले

ठळक मुद्देमहापालिकेतून २७ गावे वेगळी करण्यात यावी अशी मागणी होती. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी हरकती सूचना मागविल्या. त्यावर सरकारचा अंतिम निकाल येणो बाकी असताना १८ गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नये

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्यात येऊ नये यासाठी तीन जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून सत्यप्रतिज्ञा पत्र न्यायालयास सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबर होणार आहे.

महापालिकेतून २७ गावे वेगळी करण्यात यावी अशी मागणी होती. राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी हरकती सूचना मागविल्या. त्यावर सरकारचा अंतिम निकाल येणो बाकी असताना १८ गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, नगरसेविका सुनिता खंडागळे यांनी दाखल केली. या याचिकेवर २७ जुलै रोजी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने सरकारला सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे असे सूचित केले होते.

सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले नाही. वेळ मागवून घेतली. पुन्हा २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने ३ सप्टेंबर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितली. आत्ता या प्रकरणी १० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले आहे. त्याची एक प्रत याचिकाकर्ते पाटील यांना प्राप्त झालेली आहे. याचिकर्त्यांनी १८ गावे वगळण्याप्रकरणी राज्य सरकार, एमएमआरडीए, कोकण विभागीय आयुक्त, निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना पार्टी करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCourtन्यायालय