शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

लढत २०१० : बहुमताअभावी केडीएमसीत त्रिशंकू अवस्था

By admin | Updated: October 13, 2015 01:52 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली.

प्रशांत माने, कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची एण्ट्री झाल्याने ही लढत युतीविरुद्ध आघाडी अन् मनसे अशी तिरंगी झाली. परंतु, कोणालाच बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. मात्र, सत्ता स्थापनेच्या वेळी मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अपक्षांच्या बळावर शिवसेना-भाजपा सत्तारूढ झाले. तटस्थ भूमिका ही एक प्रकारे शिवसेना आणि मनसेमधील अंडरस्टँडिंग असल्याचे म्हटले गेले.या निवडणुकीतही शिवसेना-भाजपाची युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आघाडी करणे भाग पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर यात उडी घेतल्याने निवडणूक तिरंगी आणि चुरशीची ठरली. यात शिवसेनेला ३१, भाजपाला अवघ्या ९, काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला १४, मनसेला २७ तर ११ अपक्ष निवडून आले होते. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरणाऱ्या मनसेने अनपेक्षित यश मिळवून सर्वात जास्त मते मिळविली. मनसेमुळे शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, अशी शक्यता होती. परंतु, सेनेचे कमी तर सर्वाधिक नुकसान भाजपाचे झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही फटका बसला. या निकालानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हते. मात्र, मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे अप्रत्यक्ष का होईना त्यांच्या पाठिंब्यावर सेनेला केडीएमसीत सत्ता राखता आली. २७ जागा पटकाविणारी मनसे विरोधी पक्षात बसली. सेनेला अप्रत्यक्षपणे केलेल्या सहकार्याची पोचपावती म्हणून विरोधी पक्षात असलेल्या मनसेला पाच वर्षांत परिवहन आणि महिला व बालकल्याण समित्यांचे सभापतीपदही उपभोगायला मिळाले.