शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भिवंडीत समाजवादी नेते आबू आझमी यांच्या परिवर्तन सभेचे आयोजन

By नितीन पंडित | Updated: November 2, 2023 19:12 IST

भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात मागील चार वर्षात राज्य शासन त्या सोबतच महानगर पालिका प्रशासना कडे पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत

भिवंडी: भिवंडी शहरात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून मागील चार वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता परिवर्तन सभेचे आयोजन शांतीनगर केजीएन चौक या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.सभेपूर्वी आमदार अबू आसिम आजमी यांची रांजनोली साईबाबा नाका ते केजीएन चौक येथे पर्यंत भव्य स्वागत यात्रेचे सुद्धा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शेख यांनी यावेळी दिली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात मागील चार वर्षात राज्य शासन त्या सोबतच महानगर पालिका प्रशासना कडे पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत.तर शहरातील मेट्रो प्रकल्प तसेच काँक्रीट रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे ती कामे गतिमान झाले असल्यामुळे शहरातील नागरिकांना याबाबत माहिती देण्यासाठी या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले असतानाच राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा देखील समोर आला असतांना भिवंडीतील जाहीर सभेत आझमी नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.