शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:28 IST

राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे.

भिवंडी : राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेनंतर दुष्काळात भरडलेल्या शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.तालुक्यातील चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा व भोईरगाव ते सावद नाका या रस्त्यांचे भूमिपुजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, दयानंद चोरघे, आर. सी. पाटील, देवेश पाटील आदी उपस्थित होते. भूमिपुजनानंतर पडघा येथे झालेल्या सभेत पाटील म्हणाले की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यादृष्टीने पाण्याचे स्त्रोत शोधले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारी यंत्रणांकडून पंचनामे झाल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीन टप्पे असतात. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांना १६७ कोटींचा निधी देण्यात आला. चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा या रस्त्यासाठी २९ कोटी ५० लाख आणि भोईरगाव ते सावद नाका रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला. राज्यातही सर्वाधिक रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यात २२ हजार किलोमीटरचे रस्ते तयार होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकासकामांसाठी २३ हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील