शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:28 IST

राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे.

भिवंडी : राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेनंतर दुष्काळात भरडलेल्या शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.तालुक्यातील चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा व भोईरगाव ते सावद नाका या रस्त्यांचे भूमिपुजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, दयानंद चोरघे, आर. सी. पाटील, देवेश पाटील आदी उपस्थित होते. भूमिपुजनानंतर पडघा येथे झालेल्या सभेत पाटील म्हणाले की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यादृष्टीने पाण्याचे स्त्रोत शोधले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारी यंत्रणांकडून पंचनामे झाल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीन टप्पे असतात. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांना १६७ कोटींचा निधी देण्यात आला. चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा या रस्त्यासाठी २९ कोटी ५० लाख आणि भोईरगाव ते सावद नाका रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला. राज्यातही सर्वाधिक रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यात २२ हजार किलोमीटरचे रस्ते तयार होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकासकामांसाठी २३ हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील