शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

देशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टा, स्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:42 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकलाकारांचा समरगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ठळक मुद्देदेशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टास्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रमकार्यक्रमाचा शेवट ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने

ठाणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्रे कट्ट्यावर गायक श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांचे सहकलाकारांनी समरगीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली.    कार्यक्रमाची सुरूवात अंजली कानविंदे यांनी सादर केलले्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने झाली. श्रीपाद कुलकर्णी यांनी ‘जयोस्तुते’, ‘मेरे देस की धरती’, ‘शुर आम्ही सरदार आम्हाला’ ही गीते सादर केली. यात अनिष नावलकर, वंशिका कुबल आणि सायली गायतोंडे या तरुण कलाकारांचा सहभाग होता. श्रीपाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘जयोस्तुते’ या गीताला रसिकांनी टाळ््यांची भरभरुन दाद मिळाली तर अनिष नावलकर, राहुल वरवडेकर यांनी सादर केलेल्या ‘संदेसे आते है’ या गीतालाही रसिक श्रोत्यांनी वाहवाची दाद दिली. राहुल वरवडेकर यांनी ‘कर चले हम फिदा’, सायली गायतोंडे यांनी ‘भारत हम को जानसे प्यारा है’, वंशिका कुबल यांनी ‘झेंडा उँचा रहे हमारा’, प्रेरणा वरवडेकर यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, वंशिका कुबल यांनी ‘हम होंगे कामयाब’, सायली गायतोंडे यांनी ‘ये जो देस है तेरा’, ही गाणी यावेळी सादर केली. कार्यक्रमाचा शेवट कानविंदे यांनी सादर केलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने झाला. आशिष नाईक यांनी आपल्या निवेदनातून प्रत्येक गाण्याची माहिती दिली.

टॅग्स :thaneठाणेIndependence Dayस्वातंत्र्य दिवसMumbaiमुंबई