शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 00:50 IST

क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांची कारवाईतीन अल्पवयीन मुलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. यातील तिघांना २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विजय यादव हे १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथील आई माता मेडिकल समोरील रोडवर उभे होते. त्याचवेळी १८ जानेवारी रोजी झालेल्या भांडणारच्या रागातून अमन गुप्ता, निलेश यादव, अमरजित उर्फ मटरू यादव आणि मुन्ना अशा सहा जणांच्या टोळक्याने आपसात संगनमत करून लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने त्याला जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. तसेच चाकूने डाव्या डाताला गंभीर जखमा करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांच्या पथकाने इंदिरानगर येथील सुरेश राजभर तसेच अमरजित यादव(२१), अमन गुप्ता (१९) आणि अन्य तीन अल्पवयीन अशा सहा जणांना अटक केली आहे. तीन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी