शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सर्वसामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक; वाढीव वीजबिलांवरुन शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:54 IST

दिलासा द्या : सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आधीच कोरोनामुळे धडकी भरली आहे. त्यात आता महावितरणने पाठविलेल्या वीज बिलांमुळे या नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांनी सामान्य जनतेला पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक दिल्याची खरमरीत टीका सत्ताधारी शिवसेनेचे ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिलासा देण्याची मागणी त्यांनीे केली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे अथवा अनेक ठिकाणी बंद झाल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. खर्च जे टाळले जाऊ शकत नाहीत ते पोटाला चिमटा काढत कसाबसा संसाराचा गाडा या कठीण परिस्थिती पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतांनाच, वीज कंपन्यांनी मात्र त्याला बिलाच्या माध्यमातून शॉक दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरणpratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे