शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत?; उल्हासनगर महापालिकेत भाजपाचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:24 IST

कोरोनाच्या उपाययोजना बाबत उल्हासनगर महापालिकेची विशेष महासभा घ्या...उपमहापौर भगवान भालेराव

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर कोरोनाचा प्रभावी सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत विशेष महासभेची मागणी उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापौर लिलाबाई अशान यांनी केली. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य सुविधा बाबत चर्चा व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. 

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहर असल्याने, कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. मात्र काही दिवसापासून आरोग्य सुविधा बाबत अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे ठाकून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. कोरोनाचा प्रभावी सामना व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभा बोलावून चर्चा करण्याची मागणी उपमहापौर भगवान भालेराव, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वावानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, टोनी सिरवानी आदींनी एका निवेदनाद्वारे महापौर लिलाबाई अशान यांना केली. शिवसेना आघाडीतून बाहेर पडलेले उपमहापौर भगवान भालेराव सक्रिय झाल्याचे चित्र आहे. बहुतांश स्थानिक नेते, नगरसेवक कोरोना संसर्गाची भीतीने भूमिगत झाल्याने, भगवान भालेराव हे भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन आरोग्य सुविधेचा बाजू लावून धरली आहे.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी कोरोनातून बरे झाल्यावर, बुधवारी महापालिका सेवेत रुजू झाले. त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन महापालिका कोविड रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान आयुक्त दयानिधी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वस्तरातुन टीका होत आहे. तर काही वादग्रस्त अधिकाऱ्यांना जादा अधिकार दिल्याने, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यात नाराजी निर्माण झाली. अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्या बाबत विशेष महासभेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत उपमहापौर भगवान भालेराव यांनी व्यक्त केले. महापालिका अधिकाऱ्या बाबत अनेक तक्रारी असूनही अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले. 

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत? 

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ऐन महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याने, शिवसेना आघाडी सत्तेत आली. सद्यस्थितीत ओमी टीमचे नगरसेवक तटस्थ असून सत्ताधारी व शिवसेना आघाडीतील रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपचे पारडे जड झाले. एकूणच महापौर लिलाबाई अशान यांनी विशेष महासभा बोलविल्यास शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा