शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर, मुरबाडला ४७ टॅकरने पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: May 24, 2024 18:15 IST

यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे

ठाणे : हर घर नळ! असे म्हणत नळाव्दारे मुबलक पाणी पुरवठा हाेत असल्याचे भासवत यंदा लाेकसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधी नव्हे ते यंदा जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दुर्गम, ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे ४७ टॅंकरने पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहाण भागवली जात असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ठ करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे या माेठ्या महानगरांना पाणी पुरवठा करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ मात्र स्वत: तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत मात्र पाणी टंचाई अधीक तीव्र झाल्यामुळे गांवापाड्यातील रहिवाशी त्रस्त आहेत. शहापूर, मुरबाड हे तालुके तीव्र टंचाईला ताेंड देत आहेत. तब्बल २१७ गांवपाड्यांमध्याील ७३ हजार ५७७ ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्या लागत आहेत. गेल्या वर्ष या दाेन तालुक्यात ४४ टॅंकरने गांवपाड्यांना पाणी पुरवठा झाला हाेता. त्यात वाढ हाेऊन तब्बल ४७ टॅंकर या ग्रामस्थांना यंदा पाणी पुरवठा करीत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

शहापूर हा शहारांना पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. गेल्या वर्षी या गांवपाड्यांना ३९ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे त्यांचा पारा ३५ ते ४० अंशाच्या खाली येत नसलयामुळे पाणी समस्या गंभीर झाली. कधी नव्हे ते यंदा शहापूरला ४२ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा लांबल्यास या टॅकरच्या संख्येत वाढ हाेण्याची शक्यता आहे. फुगाळे, दांड, कळभाेंडे, काेथळे, माळ, वहिगांव, उमरावणे, उंबरखांड, पेंढाळघाेळ, पपिळपाडा, पेंढरी, पळशीण, शीळ, गाेलभण, जरंडी, पगिळवाडी, राहेडवहाळ आदी ६० हजार ४९ लाेकसंख्येच्या १५१ गांवे आणि १९२ पाड्यांना ४२ टॅकरने शहापूर तालुक्यात पाणी पुरवठा सुरू आहे.

मुरबाड तालुक्यांमधील १२ माेठी गांवे आणि १३ आदिवासी पाडे आदी २५ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. त्यांना तब्बल पाच टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी चार टॅकरेने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. मात्र यंदा टंचाईच्या गांवपाड्यांसह टॅंकरच्या संख्येत माेठी वाढ झालेली आढळून आली आहे. यंदाच्या या टंचाईच्या झळा माेहघर, ताेडली, फांगुळगव्हाण, भाेरांडे, साकुर्ली, साजई, झाडघर, फणसाेली, डेहणाेली, घागुरली, पऱ्हे, देवपेख् आदी १२ गांवे आणि १३ पाड्यांनड्तीव्र टंचाई सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात