शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शासनाच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी युवा शेतकरी बबन हरणेंची निवड

By सुरेश लोखंडे | Updated: February 25, 2024 19:05 IST

ठाणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन ...

ठाणे: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांची निवड करण्यात आली आहे. काेराेना महामारीमुळे २०२० पासून कृषी विभागाचे हे पुरस्कार रखडले होते. यंदापासून या पुरस्कारांचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यास अनुसरून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे उघड झाले. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांना या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शहापूरच्या अतिदुर्गम अशा डोळखांब भागात हरणे यांनी फुलशेती, वनशेतीसह चंदन लागवड, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गांडूळखत निर्मिती, भाजीपाला लागवड, केळी लागवड, फळबाग लागवड, मल्चिंग वापर, ठिबकचा वापर, पशुपालक व शेतकरी मार्गदर्शन मेळावे, शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, आंबा फळपीक नर्सरी, शेळीपालन सौरऊर्जेचा वापर, पाणीबचत शेती, भातपीक स्पर्धा, विद्यार्थ्यांना शेती व भाजीपाला, फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन, गोबर गॅसचा वापर, फळपीक कलम लागवड प्रशिक्षण, यांत्रिक शेती, सेंद्रिय शेती आदी उपक्रम राबविले आहेत. या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा उद्यान पंडित पुरस्कार देऊन प्राेत्साहित करण्यात आले आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते लवकरच समारंभ पूर्वक हा पुरस्कार देऊन गाैरवण्यात येणार, असल्याचे हरणे यांनी लाेकमतला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणे