शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 01:35 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते.

ठाणेठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु, अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीचा निकाल लागून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत रंगत वाढवण्यासाठी शिवसेनेकडून केवळ एकमेव उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. तर, राष्टÑवादीने मतदानाच्या शेवटच्या दिवसांच्या सत्रात शरद पवार आणि जयंत पाटील यांची सभा घेतली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाली, तर शरद पवार आणि पाटील यांच्या सभांचा मात्र काहीच परिणाम ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर झाला नसल्याचे दिसून आले.ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्टÑवादीतर्फे आनंद परांजपे यांना अनपेक्षितपणे या निवडणुकीत उतरवण्यात आले. तर, शिवसेनेने राजन विचारे यांच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर प्रचार काळात २१ एप्रिल रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. तिला पोहोचण्यास ठाकरे यांना उशीर झाला होता. तसेच या सभेला म्हणावी तितकी गर्दीसुद्धा झाली नव्हती. त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबत मात्र चिंता व्यक्त केली जात होती.परंतु, या सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका करतानाच, राज्य सरकारवरही आसूड ओढले होते. शिवाय, पुलवामा हल्ला आणि इतर मुद्यांनासुद्धा त्यांनी हात लावला होता. परंतु, त्यांच्या सभेचा काहीच परिणाम न झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यासुद्धा ठाण्यात तळ ठोकून होत्या. परंतु, त्यांचासुद्धा प्रभाव पडला नसल्याचे निकालात दिसून आले.ठाकरेंची सभाउद्धव ठाकरे यांनी केवळ १० मिनिटांचेच भाषण केले. या भाषणात त्यांनी युतीवर भाष्य करताना, काँग्रेस, राष्टÑवादीवर भरपूर टीका केली होती. तसेच युतीच्या काळात जी काही विकासकामे केली, त्यांची माहिती भाषणातून दिली होती.पवारांची सभाशरद पवार यांची सभा चांगलीच गाजेल आणि त्याचा मतदानावर आणखी चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. त्यानुसार, प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ठाण्यात सभा झाली.राज ठाकरेंची सभामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घ्यावी याकरिता मनसैनिकांनी प्रयत्न केले. ते असफल ठरले. मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाण्यात आले व त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पत्रकारांना ते सामोरे गेले नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालthane-pcठाणे