शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सत्तेच्या गैरवापराच्या मर्यादा सत्ताधाऱ्यांनी सोडल्या- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 21:50 IST

अगदी पोलिसांसह सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याचा निकाल देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला.

ठाणे : सत्तेचा गैरवापर किती करायचा, याच्या मर्यादा सरकारने सोडल्या आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. अगदी पोलिसांसह सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याचा निकाल देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला.

ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पाटील शुक्रवारी रात्री कळव्यात आले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ठाण्यात विरोधकांवर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली ही भूमिका व्यक्त केली.

ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर प्रकरणावर ते म्हणाले की, सरकार कसे चालले आहे, हे यावरून कळते. ते किती पक्षपाती आहे हेही यावरून कळते, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. नगर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्तांतर झाले, या प्रश्नावर मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलthaneठाणे