शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे भिवंडीतील रस्त्यांवर चिखलच चिखल; महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा 

By नितीन पंडित | Updated: March 22, 2023 17:59 IST

अवकाळी पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांना वाट काढताना मोठी अडचण झाली असून विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नितीन पंडित

भिवंडी - भिवंडीत सोमवार व मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अवकाळी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे भिवंडी महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांना वाट काढताना मोठी अडचण झाली असून विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

          शहरातील मुख्य रस्त्यांवर साफसफाई करून भिवंडी महापालिका स्वच्छ भारत अभियानाचा नेहमीच गाजावाजा करत असते, मात्र शहरातील अंतर्गत व मुस्लिम बहुल परिसरात स्वच्छते बाबत मनपा प्रशासन नेहमीच उदासीन असते. सोमवार व मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मनपाचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला असून अनेक अंतर्गत रस्त्यांवर चिखलाचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

          एकीकडे राज्यात कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले असून भिवंडी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरविणीवर आला आहे.मागील अनेक महिन्यांपासून भिवंडी महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींचा आप आपल्या वार्डातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले असून प्रशासक असलेले मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचा देखील शहर विकास व शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याची बाब अवकाळी पडलेल्या पावसामुळे समोर आली असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसbhiwandiभिवंडी