शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

वज्रेची वाडी येथील नागरिकांचे पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:09 IST

तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो

मुरबाड : तालुक्यातील वज्रेची वाडी येथे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो आहे.मुरबाड शहरापासून १० ते १२ किमी अंतरावरील ४० ते ४५ घरांची वस्ती असलेले हे गाव. जवळ जवळ २०० ते २५० लोकांची वस्ती असूनही वज्रेची वाडी येथे भर पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने जंगलात दरी, डोंगर चढ-उतार करीत जावे लागते. एका नाल्यातून खड्डा (डवरा) खोदून पिण्याचे दूषित पाणी आणावे लागते आहे. या गावात २ किमी अंतरावर एकच विहीर आहे. मात्र, त्यातीलही पाणी दूषित आहे.उन्हाळ्यात दोन ते अडीच किमी काळू नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. पावसामुळे ठिकठिकाणचे रस्ते खचलेले तर काही ठिकाणी पाण्याची डबकी असतात. अशातच रस्त्यावर काही ठिकाणी शेवाळही साचलेले असते. अशा रस्त्यावरून चढ - उतार करत पडत - धडपडत फक्त पिण्याच्या पाण्यासाठी ही कसरत करावी लागते.सदर आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कशामुळे दूषित झाले, त्याची सविस्तर पाहणी करण्यात येईल. या दूषित झालेल्या पाण्यामुळे वाडीत साथ उद्भवणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाडआदिवासी वाडीत पाणीपुरवठा करणारी विहीर ही नदीच्या पात्रात आहे. नदीला आलेल्या पुरामुळे साठलेले पाणी दूषित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीने घरोघरी मेडिक्लोरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे.- मोहन घुडे, ग्रामसेवक, पिंपळगाव

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईmurbadमुरबाड