शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धडकणार ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:48 IST

ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.  ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत. 

ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. 

ही यात्रा ठाण्यातील कोणकोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागांतून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जाते.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे दौरेयापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनीही आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेली नाही. राहुल गांधी हे कोर्ट केसनिमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु, ठाण्यात ते प्रथमच येत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस