शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोनगावच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

भिवंडी : मुसळधार पावसाने कल्याण खाडीला पूर येऊन पुराचे पाणी भिवंडी तालुक्यातील कोनगावच्या नागरी वस्ती व शेतीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे ...

भिवंडी : मुसळधार पावसाने कल्याण खाडीला पूर येऊन पुराचे पाणी भिवंडी तालुक्यातील कोनगावच्या नागरी वस्ती व शेतीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी भिवंडीचे उपविभागीय डॉ. मोहन नळदकर यांनी मंगळवारी केली. यावेळी तहसीलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार महेश चौधरी व महसूल विभागातील मंडळ अधिकारी चंद्रकांत रजपूत व तलाठी बी.आर. पाटील आदी महसूल पथकासह कोनगावच्या सरपंच रुपाली कराळे, उपसरपंच दर्शन म्हात्रे व ग्रामपंचायतीचे सदस्य भरत जाधव उपस्थित होते.

डॉ. मोहन नळदकर यांनी बाधित नागरिकांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे लवकर पंचनामे करून पूरग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी यासाठी संबंधित विभागास नळदकर यांनी आदेश दिले आहेत. तसेच खाडीत रेती काढण्यासाठी रेतीमाफियांकडून अनधिकृतपणे सक्शनपंप व ड्रेझर सुरू आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनादेखील तहसीलदार अधिक पाटील यांना केल्या आहेत.