शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

उल्हासनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:42 IST

पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर : शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हटविण्याची मागणी नेते श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली. पुतळा न हटविल्यास जण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, पुतळ्याचा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत विनापरवाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्याचा प्रकार उघड झाला. स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी उभारलेल्या पुतळ्या खाली रात्रीचे खेळ रंगत असून ही डॉ आंबेडकर याची घोर विटंबना असल्याचे मत रिपाई व कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केले. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, चौक, मैदान, अभ्यासिका आदी ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. उल्हासनगरात चक्क समाधानभूमीत पुतळा उभारल्याची घटना देशात पहिली असून याबाबत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. उल्हासनगर शहर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र असून अश्या शहरांत डॉ आंबेडकर यांची होत असलेली विटंबना कशी काय खपवून घेतकी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिका पुतळ्याबाबत अनभिज्ञ?

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे संपर्क केला असता झाला नाही. तर जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो. असे उत्तर दिले. आरोग्य वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी याबाबत सांगण्यास नकार दिला. एकूणच महापालिका आयुक्त व अधिकारी पुतळ्याबाबत अनभिंज्ञ असल्याचे दिसून आले.

पोलीस उपायुक्त घेतात माहिती 

शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पुतळा हटविण्याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनाही श्याम गायकवाड यांनी निवेदन दिले. गोरे यांनी पुतळा बाबत महापालिका व इतर स्रोत मार्फत माहिती घेत असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उभारला पुतळा...राजेंद्र चौधरी 

शिवसेना शिंदेगटाचे महानगरप्रमुख व स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्मशानभूमीत स्थानिक नागरिकांनी पुतळा बसवीला. अशी शक्यता व्यक्त केली. पुतळ्याच्या खाली खासदार श्रीकांत शिंदे व राजेंद्र चौधरी यांच्या सौजन्याने असे लिहले आहे. 

आंबेडकरी नेते गप्प? 

शांतीनगर स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विनापरवाना पुतळा उभारला आहे. भविष्यात याठिकाणी अनुचित घटना घडल्यास, जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र शहरातील आंबेडकरी नेते गप्प असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर