शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

विकास योजनेतील रस्त्यांवरील अतिक्रमणे रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे ...

कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळ व मनपा अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी आयुक्तांची एक बैठक झाली. या वेळी त्यांनी वरील आदेश दिले. दुर्गाडी ते सहजानंद चौक, दुर्गाडी ते पत्रीपूल या रस्त्यावरील बहुतांश दुभाजक तुटले असून, ते प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी महामंडळाला दिल्या.

दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी चौकात पाणी तुंबते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जल, मल, मोबाइल कंपन्यांच्या सेवा वाहिन्या शिफ्ट केल्या पाहिजेत. महापालिकेने त्याचा अभ्यास करावा. रस्ता रुंदीकरणाची निविदा प्रक्रिया राबवावी. रस्ता रुंदीकरण करताना तेथे क्रॉस ड्रेन तयार करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. भटाळे तलावातील प्रस्तावित विकास योजना रस्ता तसेच इतर आरक्षणाखाली अतिक्रमणे काढण्याचे निर्देश मनपा उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना मनपा आयुक्तांनी दिले आहेत. बाधित अतिक्रमणांमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पुनवर्सन समितीपुढे तातडीने सादर करावा, असेही आयुक्तांनी या बैठकीत आदेशित केले आहे.

-------------------------