शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तृतीयपंथींच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल; ‘वरदा’चा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 23:54 IST

वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे.

- जान्हवी मोर्येकल्याण : वरदा महिला बहुउद्देशीय संस्थेने पत्रीपूल परिसरातील तृतीयपंथींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले आहे. त्याकरिता त्यांची नुकतीच एक कार्यशाळा घेतली. शिक्षण घेण्यास प्रथम तृतीयपंथी उत्सुक नव्हते. परंतु, संस्थेच्या वरदा जोशी यांनी त्यांचे समुपदेशन केल्यानंतर जवळपास ४० तृतीयपंथींनी शिक्षणाची तयारी दाखवली आहे.वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे. आजही तळागाळातील नागरिकांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. काही महिलांचे शिक्षण अनेक कारणास्तव अर्धवट राहिले आहे. त्यामुळे त्यांना ते घेता यावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. कल्याण-डोंबिवलीत ही संस्था २०१३ पासून कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ३०० महिलांना शिक्षण दिले असून, त्यात १५ नगरसेविकाही आहेत. संस्था आता महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा चौधरी यांच्या सहकार्याने तृतीयपंथींना शिक्षण देणार आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तृतीयपंथींना सर्व अधिकार आहेत. महिला धोरणात शैक्षणिक अधिकार, कौशल्य विकास किंवा घरकुल योजना असे अधिकार दिले आहेत. वयस्क तृतीयपंथींनाच आता शिकून उपयोग काय, असे वाटत होते. पण, त्यांना तुम्हाला आत्मसन्मान मिळेल, असे समजून सांगितल्यावर हे सर्वजण शिक्षणासाठी तयार झाले. वयस्क तृतीयपंथींना सही करता येईल, इथपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.आठवड्यातून दोनदा देणार प्रशिक्षणकेवळ शनिवार व रविवारीच दोन तास त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका तृतीयपंथीचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. तर, दुसऱ्याचे बी.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यामुळे त्याला पुढे बँकिंगच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व तृतीयपंथींना प्रवेश परीक्षा देऊन पुढील शिक्षण घेता येणार आहे. तृतीयपंथींना वर्षा कमलाकार, वरदा जोशी, अपूर्वा जोशी, अर्पिता जोशी, संगीता मुंडल्ये, अश्विनी भिडे प्रशिक्षण देणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण