शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 06:42 IST

ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका; मदतकार्य सुरू

ठाणे: भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एनडीआरएफचं एक पथकदेखील मदतकार्यात सहभागी झालं.

भिवंडीतील रसुला बाग भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवर कोसळला. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. इमारत शेजारच्या चाळीवर कोसळल्यानं काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली. मरीयम शेख (9 वर्षे), शफियाबी युसूफ (60 वर्षे), मुन्नाभाई चावला (45 वर्षे), मेहरुनिसा शेख (40 वर्षे) झरार अहमद शेख (45 वर्षे), उमर इस्माईल सय्यद (2 वर्षे), खातुनबी सय्यद (45 वर्षे) आणि आयुब सय्यद (63 वर्षे) अशी ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना