शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पावणेदोन लाख बालकांना रविवारी देणार पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे : जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड या तालुक्यांसह कुळगाव बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका आदी शहरी व ग्रामीण भागात २६ ...

ठाणे : जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड या तालुक्यांसह कुळगाव बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका आदी शहरी व ग्रामीण भागात २६ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याद्वारे एक लाख ७४ हजार ४१९ बालकांना या डोसचा लाभ दिला जाणार आहे.

उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी ही माहिती दिली. त्यापैकी ग्रामीण भागातील संख्या एक लाख पाच हजार ८४० तर शहरी भागातील संख्या ६८ हजार ५१९ एवढी आहे. लसीकरण मोहिमेसाठी एक हजार ३७२ बूथ लावले जाणार आहेत, असे डॉ. रेंघे यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. सुमारे चार लाख चार हजार २३२ लाभार्थ्यांना या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी सेवनासाठी देण्यात येणार आहेत.