शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

‘खेलो इंडिया’च्या विजेत्यांचा पडला विसर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:57 IST

विद्यार्थी, पालकांची नाराजी; जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी सन्मान नाही

ठाणे : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील जिल्ह्याच्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या चार स्पर्धकांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सत्कार होणे अपेक्षित होते; परंतू जिल्हा प्रशासनाला त्याचा विसर पडल्याची गंभीर बाब विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय पातळीवर ‘खेलो इंडिया’ ही पहिली स्पर्धा मागील वर्षी दिल्ली येथे घेण्यात आली. यामध्ये चारवी पुजारी, पूर्वा किरवे, अनन्या सोमण, पुष्कर पाटील आणि आर्यन लांडगे या ठाणे जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला. त्यांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सन्मान होणे अपेक्षित होते, पण तो झाला नसल्याची खंत पालकांकडून व्यक्त करण्यात आली. यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांकडून झाला आहे. त्यांच्या आधी उत्तीर्ण झालेल्या पाच विजेत्यांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत पालकांकडून व्यक्त होत आहे.देशात ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यावेळी या स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी येथे पार पडल्या. जिल्ह्यातील आठ विद्यार्थी यंदाच्या स्पर्धेत उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते साकेत मैदानावर झाला. बालेवाडी येथे शालेय मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला होता.‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत यावर्षी सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या दहा खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते झाला. याप्रमाणेच मागील वर्षी विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंनादेखील लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार झाला. एक वर्ष झाल्यामुळे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते करण्याचे नियोजन आहे.- शरद कलावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाthaneठाणे