शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आदिवासी गुराख्याला पाजले विष, एकाच गावातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:16 IST

आदिवासी गुराख्याला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळील राहटोळी गावात घडला आहे. याआधीही याच गावात एका शेतक-याला कीटकनाशक पाजल्याची घटना घडली होती.

बदलापूर : आदिवासी गुराख्याला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळील राहटोळी गावात घडला आहे. याआधीही याच गावात एका शेतक-याला कीटकनाशक पाजल्याची घटना घडली होती.हरिश्चंद्र वाघे असे गुराख्याचे नाव आहे. त्याचा विष पाजल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. सकाळी हरिश्चंद्र रानात म्हशी चरायला घेऊन गेला असता त्याला पाच ते सहा जणांनी विष पाजले, असा आरोप नातेवाइकांनी केला. वाघे याला लगेच उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.सहा दिवसांपूर्वी याच गावात शेतकºयाला विष पाजल्याने दत्तू बनकर या शेतकºयाचा मृत्यू झाला. वाघे हा मृत शेतकरी बनकर यांच्या भावाचा गुराखी म्हणून काम पाहत होता.एका आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थ मात्र भीतीच्या छायेत आहेत. याप्रकरणी वाघे याच्या नातेवाइकांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. एकाच आठवड्यात दोन घटना एकाच गावात घडल्याने या प्रकरणांचा तपास करणे पोलिसांना अवघड जात आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर