शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

पालघर - ठाणे जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित

By admin | Updated: September 14, 2015 23:09 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत. या जीवघेण्या रोगातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती महत्त्वाची असून एचआयव्हीबाधित व्यक्तीने संकोच

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २७ हजार एचआयव्हीबाधित रुग्ण आहेत. या जीवघेण्या रोगातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती महत्त्वाची असून एचआयव्हीबाधित व्यक्तीने संकोच न बाळगता इलाज करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी दोन्ही जिल्ह्यांत एक पथदर्शी प्रकल्प हाती घेणे आवश्यक असल्याचे मत आयईसीचे सहसंचालक डॉ. विलास देशपांडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने हॉटेल सत्कारमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. तिचे उद्घाटन करताना ते बोलत होते.राज्यात अनेक ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्याचा सोसायटीचा मानस आहे. या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद आदी क्षेत्रांतील आरोग्य यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी नॅकोचे डॉ. राजेश राणा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.